Category
JALNA NEWS
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
बांधकाम परवानगी व लेआउट मंजुरीसाठी आता एक खडकी योजना कार्यान्वित होणार; जालना क्रेडाईच्या कार्यक्रमात जिल्हा नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सुमेध खरवडकर यांची माहिती
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – बांधकाम व्यावसायिक , अभियंत्यांना आवश्यक असणार्या बांधकाम परवानग्या आणि लेआउट मंजुरीची प्रक्रिया गतिमान करण्यासह या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी 15 मार्चपासून एक खिडकी योजना कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती जिल्हा नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सुमेध...
Read More...
…वैयक्तिक स्वार्थासाठी समृद्धी मार्गाची दिशा आणि सीमा बदलली; शेतकरी, कारखाना सभासद, कामगारांचे नुकसान; सीमा व दिशा पुर्व नियोजनानुसार करण्याची मागणी
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – वैयक्तिक स्वार्थासाठी जालना-नांदेड नियोजित समृद्धी महामार्गाची दिशा आणि सीमा बदलण्यात आली असल्याचा गंभीर आरोप जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्यावतीने गुरुवार (दि 6) रोजी येथे केला आहे. ते एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते....
Read More...
भाजपाने जनादेश खरेदी केला; कुणाल चौधरी यांचा गंभीर आरोप; महायुतीचे सरकार जाती धर्मात दरी निर्माण करत आहे; दोन दिवसीय सद् भावना पदयात्रा
Published On
By Yuva Aadarsh
सद् भावना यात्रेत जनता ताकद दाखवेलकाँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेतून येत्या 8 व 9 मार्च रोजी सद्भावना पदयात्रा काढण्यात येणार असून या पदयात्रेत वीस ते पंचवीस हजारांवर जनता सहभागी होणार असल्याचा दावा करत या यात्रेत जनता...
Read More...
भोकरदनमधील कैलास बोराडेंना झालेली मारहाणीची घटना अमानुष
Published On
By Yuva Aadarsh
गुन्हेगारांना ‘मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती मुंबई, दि.५: जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना ‘मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
Read More...
वाटूर ते जयपूर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य!; वाहनधारकांकडून रस्ता दुरूस्तीचे मागणी
Published On
By Yuva Aadarsh
उमर शेखवाटूर – परतूर तालुक्यातील वाटुर येथून जयपूर काकडे या गावाकडे जाणार्या वीस ते पांचवीस किलोमीटर रस्त्याचे रोडवरील खड्डे झाले असून या वीस ते पांचवीस […]
Read More...
मोती तलावात गौतम बुद्धांच्या पुतळ्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडणार
Published On
By Yuva Aadarsh
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या निवेदनाची दखल -कुणाल राऊत जालना । प्रतिनिधी – जालना नगर पालिकेच्या सन 2007 च्या सर्वसाधारण सभेत शहरातील संभाजी उद्यानलगत मोती […]
Read More...
घरगुती सोयाबीन बियाणांची पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणी करावी
Published On
By Yuva Aadarsh
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन जालना – जालना जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड होते, कृषी विभागाच्या आवाहनानुसार शेतकरी घरगुती बियाण्यांचा वापर करताना दिसतात. परंतु योग्य उगवण […]
Read More...